Utsav

उत्सव प्रिय: खलु मनुष्या


'उत्सव प्रिय: खलु मनुष्य:' असे महाकवि कालिदासाने यथोचितच म्हटले आहे. उत्सव आपल्याला आवडतात कारण आपल्या दैनंदिन रुक्ष जीवनातून ते आपल्याला उल्हास देतात. जीवनातल्या जडतेला दूर करून मनाला मोकळे आभाळ देतात. भारतीय संस्कृती ही पुस्तकांच्या पानांत नव्हे; तर जिवंत उत्सवात दडलेली आहे. 

महान कवि कालीदास ने ठीक ही कहा है, 'उत्सव प्रिया: खलु मनुश्य:'। हम त्योहारों से प्यार करते हैं क्योंकि वे हमें अपने दैनिक जीवन में आनंद देते हैं। वे जीवन की जड़ता को दूर कर मन को खोलते हैं। भारतीय संस्कृति किताबों के पन्नों में नहीं है; तो उत्सव में छिपी है।

The great poet Kalidasa has rightly said, 'Utsav Priya: Khalu Manushya:'. We love festivals because they give us joy in our daily lives. They open the mind by removing the inertia of life. Indian culture is not in the pages of books; but in its lively festivals.